एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News)
Mohan Bhagwat : आरक्षणानंतर सामाजिक विषमता, अस्पृश्यतेवर सरसंघचालकांचा प्रहार
देशात पिढ्यानपिढ्या चालत आलेली सामाजिक विषमता आणि अस्पृश्यतेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रहार केलाय.. पूर्वजांनी केलेल्या अत्याचारांचं पापक्षालन करायला हवं असं भागवतांनी म्हटलंय.. मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरुपात आपल्याच लोकांना वागवले गेले हा इतिहास आहे असं भागवतांनी म्हटलंय.. त्यांच्या या वक्तव्याचे पडसादही आता उमटू लागले आहेत. पाहुयात सरसंघचालक काय म्हणाले.....
राजकारण
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
आणखी पाहा
















