एक्स्प्लोर
Abhijit Karande Center Point :13 : Arvind Kejriwal यांना का आठवले गणपती आणि लक्ष्मी?
Abjijit Karande Center Point 13 : आता ही सगळी रणधुमाळी बघितल्यावर तुम्हाला कुठेतरी निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे का? अशी शंका येऊ शकते.कारण ऐन पाडव्यादिवशी जो मुद्दा सध्या किमान आत्ता चर्चेत नाहीए, तो राजकारणाच्या केंद्रस्थानी का यावा? हा प्रश्न पडला असेल. म्हणजे जसं राहत इंदोरींनी म्हटलं होतं. सरहदों पर बहुत तनाव है क्या.. कुछ पता करो कहीं चुनाव है क्या... तसं काहीसं तुम्हाला वाटलं असेल तर एकदम करेक्ट आहे. कारण आठवड्याभरात गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणाराय.आणि त्याआधी केजरीवाल यांना श्रीगणेश आणि लक्ष्मीच्या प्रतिमांची आठवण झालीय.तुम्ही म्हणाल की हा योगायोग असू शकत नाही का?
राजकारण
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण

एबीपी माझा वेब टीम
Opinion
















