एक्स्प्लोर
Abhijit Karande Center Point :13 : Arvind Kejriwal यांना का आठवले गणपती आणि लक्ष्मी?
Abjijit Karande Center Point 13 : आता ही सगळी रणधुमाळी बघितल्यावर तुम्हाला कुठेतरी निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे का? अशी शंका येऊ शकते.कारण ऐन पाडव्यादिवशी जो मुद्दा सध्या किमान आत्ता चर्चेत नाहीए, तो राजकारणाच्या केंद्रस्थानी का यावा? हा प्रश्न पडला असेल. म्हणजे जसं राहत इंदोरींनी म्हटलं होतं. सरहदों पर बहुत तनाव है क्या.. कुछ पता करो कहीं चुनाव है क्या... तसं काहीसं तुम्हाला वाटलं असेल तर एकदम करेक्ट आहे. कारण आठवड्याभरात गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणाराय.आणि त्याआधी केजरीवाल यांना श्रीगणेश आणि लक्ष्मीच्या प्रतिमांची आठवण झालीय.तुम्ही म्हणाल की हा योगायोग असू शकत नाही का?
राजकारण
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Rohit Pawar on Ajit Pawar : अजितदादांच्या अपघाताची अधिवेशनात चर्चा का होत नाही? रोहित पवारांचा सवाल
Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















