नाशिक बाजारपेठेत गर्दी टाळण्यासाठी प्रवेशद्वारावर पावती फाडण्याची सुपीक कल्पना लढवण्यात आली. पण, ही कल्पना म्हणजे आता रोगापेक्षा इलाज भयंकर असंच चित्र दाखवत आहे.