एक्स्प्लोर
Nagpur Orange Loss : संत्र्यांवर तिहेरी संकट; शेतकरी हवालदील | Special Report
नागपूर आणि अवतीभवतीचा परिसर रसाळ संत्रींसाठी प्रसिद्ध असून इथल्या संत्र्याना देशातच नाही तर जगात ही मागणी असते... मात्र यंदा संत्र्याच्या आंबिया बहार वर एकानंतर एक तिहेरी संकट आल्यामुळे 70 टक्के संत्र्याचा पीक नष्ट झाला आहे किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा जाणकारांचा दावा आहे... त्यामुळे यंदा एक तर संत्री खायला मिळणारच नाही... किंवा त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे... दरम्यान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर असे संकट कोसळले असताना कृषी विभाग किंवा शासनाच्या संशोधन संस्था निष्क्रिय असल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहे.
नागपूर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Nagpur Bull Attack : वंदना देवीकर यांच्यावर वळूचा हल्ला, नागपुरात खुंखार वळूची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Maharashtra Unseasonal Rain : नागपूर, भंडारा आणि गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
Baban Taiwade On Nagpur Mayor : खुल्या प्रवर्ग हा मागासवर्गीयांसाठी नसतो हा गैरसमज भाजपने दूर केला
Anjali Bharti News : अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अंजली भारतीकडून दिलगिरी व्यक्त
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम
विश्व






















