एक्स्प्लोर
Aadivasi Koli Protest Mumbai : आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजाचा मोर्चा
आदिवासी कोळी समाजाचा पायी मोर्चा पोलिसांनी मुंबईच्या सीमेवर अडवून ठेवला आहे. टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी या समाजातील बांधव आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले असून धुळे ते मंत्रालय अशी संघर्ष पदयात्रा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. शिष्टमंडळाने कालच सरकारमधील गिरीश महाजन यांची भेट घेतली. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आदिवासी कोळी समाजाला वेळ देण्यात आलीय. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ठिय्या मांडून आंदोलन करु, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
सांगली
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















