एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघिणीच्या 3 बछड्यांचा मृत्यू
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ३ बछड्यांचा मृत्यू झाला आहे. श्रीवल्ली या वाघिणीनं गेल्या महिन्यात ४ बछड्यांना जन्म दिला. त्यातील एकाचा त्याच दिवशी मृत्यू झाला. त्याला फुफ्फुसांशी संबंधित समस्या असल्याचं कळतंय. त्यानंतर आणखी २ बछडे दगावले. श्रीवल्ली वाघिणीला बछडय़ांना दूध पाजता येत नव्हते. त्यामुळे त्यांना पुरेसं पोषण मिळालं नसावं, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती राष्ट्रीय उद्यानातील सूत्रांनी दिली. बछड्यांच्या जन्मानंतर वाघिणीच्या पिंजऱ्याजवळ मानवी वावर वाढला, ज्याचा वाघिणीवर ताण आला असावा, ज्यामुळे तिला दूध पाजता येत नव्हतं, असंही सूत्रांनी सांगितलं.
मुंबई
Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement