एक्स्प्लोर
Navi Mumbai : एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढल्याने, हापूस आंब्याचे दर घसरले
Navi Mumbai : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढल्यामुळे आंब्याचे दर अर्ध्या किमतीवर आले आहेत. सुरुवातीला हजार ते दीड हजार रुपये डझन किमतीने मिळणारा हापूस आंबा आता २०० ते ५०० रुपयांवर आलाय.. दिवसाला जवळपास ९० हजार पेट्यांची आवक होत असल्यामुळे आंब्याचे दर घसरले आहेत. हापूस आंब्याबरोबर पायरी, केसर, बदामी, लालबाग, मलिका या आंब्यांचीही कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधून आवक वाढली आहे.
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा






















