एक्स्प्लोर
Advertisement
Thackeray Camp Protest : म्हाडा पुनर्विकास धोरणाबाबत ठाकरे गटाचं आंदोलन, शिंदे सरकारवर टीकास्त्र
मुंबईतील लालबाग परिसरात ठाकरे गटाने आक्रोश आंदोलन केलं. म्हाडा पुनर्विकास धोरणाबाबत हे आंदोलन पुकारण्यात आलं. शिंदे-फडणवीस सरकारने शेकडो इमारतींचा पुनर्विकास रखडवल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय.. मुंबईतील म्हाडाच्या तसेच जुन्या आणि उपकरप्राप्त शेकडो इमारती कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांचा जीव धोक्यात असतानाही शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नसल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी यांनी केलाय.. या इमारतींसंदर्भात धोरण राज्य सरकाने काल धोरण जाहीर केलं.. मात्र ठाकरे गटाच्या आंदोलनाला घाबरुन श्रेय घेण्यासाठी हे धोरण जाहीर करण्यात आल्याचा आरोप अजय चौधरी यांनी केलाय..
मुंबई
CM Eknath Shinde : लाखो मुंबईकरांना टोलमाफीच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार - एकनाथ शिंदे
Maharashtra Cabinet : टोलमाफी ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा
Dharavi Redevelopment Work : धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय
Avinash Jadhav on Toll Free Entry Mumbai : आम्ही लाठ्या खाल्ल्या पण टोलमाफी झाली; आनंदाचा दिवस
Raj Thackeray on Toll Free Entry : उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी आली - राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement