एक्स्प्लोर
EXPLAINER VIDEO | मुंबईच्या समुद्राचं खारं पाणी गोड होणार,नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी 1600कोटींचा खर्च
मुंबईत आता समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी केलं जाणार आहे. मनोरी येथे समुद्राच्या पाण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्प नोव्हेंबर 2012 पर्यंत उभा राहणार आहे. याद्वारे समुद्राचं खारं पाणी क्षारमुक्त करून मुंबईकरांना पिण्यासाठी उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. या प्रकल्पासाठी 1600 कोटींचा खर्च येणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू नये यासाठी हा प्रकल्प उभा राहतोय.
राजकारण
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
आणखी पाहा























