एक्स्प्लोर
EXPLAINER VIDEO | मुंबईच्या समुद्राचं खारं पाणी गोड होणार,नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी 1600कोटींचा खर्च
मुंबईत आता समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी केलं जाणार आहे. मनोरी येथे समुद्राच्या पाण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्प नोव्हेंबर 2012 पर्यंत उभा राहणार आहे. याद्वारे समुद्राचं खारं पाणी क्षारमुक्त करून मुंबईकरांना पिण्यासाठी उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. या प्रकल्पासाठी 1600 कोटींचा खर्च येणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू नये यासाठी हा प्रकल्प उभा राहतोय.
महाराष्ट्र
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Sushma Andhare On Rupali Chakankar यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
महाराष्ट्र
विश्व
भारत






















