एक्स्प्लोर
EXPLAINER VIDEO | मुंबईच्या समुद्राचं खारं पाणी गोड होणार,नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी 1600कोटींचा खर्च
मुंबईत आता समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी केलं जाणार आहे. मनोरी येथे समुद्राच्या पाण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्प नोव्हेंबर 2012 पर्यंत उभा राहणार आहे. याद्वारे समुद्राचं खारं पाणी क्षारमुक्त करून मुंबईकरांना पिण्यासाठी उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. या प्रकल्पासाठी 1600 कोटींचा खर्च येणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू नये यासाठी हा प्रकल्प उभा राहतोय.
ट्रेडिंग न्यूज
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
आरोग्य
भविष्य






















