एक्स्प्लोर
EXPLAINER VIDEO | मुंबईच्या समुद्राचं खारं पाणी गोड होणार,नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी 1600कोटींचा खर्च
मुंबईत आता समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी केलं जाणार आहे. मनोरी येथे समुद्राच्या पाण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्प नोव्हेंबर 2012 पर्यंत उभा राहणार आहे. याद्वारे समुद्राचं खारं पाणी क्षारमुक्त करून मुंबईकरांना पिण्यासाठी उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. या प्रकल्पासाठी 1600 कोटींचा खर्च येणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू नये यासाठी हा प्रकल्प उभा राहतोय.
राजकारण
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
आणखी पाहा



















