एक्स्प्लोर
Mumbai Rain | मुंबईतील मशिद बंदर रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने प्रवाशांची तारांबळ
मुंबईला आज पावसाने झोडपून काढले. सखल भागात पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याची पाहायला मिळाली. दरम्यान, मुंबईतील बंदर रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. यावेळी 200 जणांना सुखरुप सोडवण्यात आले.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















