एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Water Shortage : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मंगळवारी आणि बुधवारी पाणीकपात
मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात उद्या आणि परवा आंशिक कपात करण्यात येणार आहे. १८ आणि १९ ऑक्टोबर या दोन दिवसांत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १० टक्क्यांची कपात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून शहर आणि उपनगरात मिळून दररोज ३८५ कोटी लीटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. या पाणीपुरवठा यंत्रणेच्या तांत्रिक श्रृंखलेत पिसे येथील बंधाऱ्याची महत्त्वाची भूमिका असते. पिसे बंधाऱ्याच्या परिरक्षणाचं सध्या काम सुरु आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळं मुंबई महापालिकेनं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई
CM Eknath Shinde : लाखो मुंबईकरांना टोलमाफीच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार - एकनाथ शिंदे
Maharashtra Cabinet : टोलमाफी ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा
Dharavi Redevelopment Work : धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय
Avinash Jadhav on Toll Free Entry Mumbai : आम्ही लाठ्या खाल्ल्या पण टोलमाफी झाली; आनंदाचा दिवस
Raj Thackeray on Toll Free Entry : उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी आली - राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पालघर
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement