एक्स्प्लोर
Mumbai Water Cut : एका बिल्डरची चूक, मुंबईसह ठाण्यात होणार पाणी कपातीचं संकट
Mumbai Water Cut : एका बिल्डरची चूक, मुंबईसह ठाण्यात होणार पाणी कपातीचं संकट
ठाण्यात पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलंय. कोपरी मधून येणाऱ्या सॅटिस पुलाच्या कामासाठी पायलिंगचं काम सुरु असताना ही पाईप लाईन फुटली. ठाण्यात एकाच आठवड्यात दोन वेळा पाईपलाईन फुटल्याची घटना घडलीये. ठाणेकरांवर आधीच १५ टक्के पाणी कपातीचं संकट आहे. त्यात आता एवढं पाणी वाया गेल्याने भविष्यात ठाणेकरांना आणखी पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
Tags :
MUMBAIमुंबई
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
आणखी पाहा























