एक्स्प्लोर
Advertisement
Navi Mumbai Mango Import Increased : नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात आंब्यांची आवक वाढली
Mumbai Mango : नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात आंब्यांची काही प्रमाणात आवक वाढलीय... रोज बाजारात बारा ते तेरा हजार आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत.. यंदा आंब्यांच्या हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु झालाय.. फेब्रुवारी महिन्यातच आंब्यांची आवक वाढेल अशी आशा होती.. मात्र, अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे आंब्यांच्या पिकांना फटका बसलाय.. त्यामुळे आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटलीय..दरम्यान २० एप्रिलनंतर आंब्यांची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होऊ शकतो..
मुंबई
Worli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha
Mihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती
Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटातील उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात
Santosh Dhuri On Worli Hit and Run: वरळीत 'हिट अॅड रन', महिलेचा मृत्यू; संतोष धुरींनी सांगितली घटना
Ravindra Waikar : उशीरा का होईना; सत्यमेव जयते, क्लीन चीटनंतर वायकरांची Exclusive प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion