एक्स्प्लोर
Water Cut In Mumbai | मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 5 ऑगस्टपासून 20 टक्के कपात
5 ऑगस्टपासून मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात येणार आहे. राज्यभरात चांगला पाऊस होतोय, पण मुंबईत पाऊस फारसा समाधानकारक पडलेला नाही. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 34 टक्के साठाच शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीला तोंड द्यावं लागणार आहे.
मुंबई
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Ashwini Bhide New BMC Commissioner : मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप
आणखी पाहा






















