एक्स्प्लोर
Water Cut In Mumbai | मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 5 ऑगस्टपासून 20 टक्के कपात
5 ऑगस्टपासून मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात येणार आहे. राज्यभरात चांगला पाऊस होतोय, पण मुंबईत पाऊस फारसा समाधानकारक पडलेला नाही. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 34 टक्के साठाच शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीला तोंड द्यावं लागणार आहे.
मुंबई
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
आणखी पाहा





















