एक्स्प्लोर
Water Cut In Mumbai | मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 5 ऑगस्टपासून 20 टक्के कपात
5 ऑगस्टपासून मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात येणार आहे. राज्यभरात चांगला पाऊस होतोय, पण मुंबईत पाऊस फारसा समाधानकारक पडलेला नाही. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 34 टक्के साठाच शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीला तोंड द्यावं लागणार आहे.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















