एक्स्प्लोर
Water Cut In Mumbai | मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 5 ऑगस्टपासून 20 टक्के कपात
5 ऑगस्टपासून मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात येणार आहे. राज्यभरात चांगला पाऊस होतोय, पण मुंबईत पाऊस फारसा समाधानकारक पडलेला नाही. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 34 टक्के साठाच शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीला तोंड द्यावं लागणार आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
धाराशिव

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















