एक्स्प्लोर
Advertisement
बंगालमप्रमाणे महाराष्ट्रातही हिंसाचार घडवण्याचा कट तर नाही ना? ममतांच्या दौऱ्यावरून आशिष शेलारांची टीका
ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावर भाजपनं जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची बैठक झाली होती.
या बैठकीबाबत गुप्तता का बाळगली जातेय? असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. बंगालप्रमाणे महाराष्ट्रात हिंसाचार घडवण्याचा कट तर नाही ना? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केलाय.
मुंबई
Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयी
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्ण
Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion