एक्स्प्लोर
Mumbai Airport वर तुफान गर्दी, विमानतळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेकांच्या Flights मिस, प्रवाशांचा आरोप
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सणासुदीचा प्रारंभ झाल्याने आणि सुट्ट्यांचा मोसम सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यात गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या अहवालांमुळे आणि कोविडच्या नियमांमुळे प्रवाशांची तपासणी होणं गरजेचं होतं. सुरक्षेबाबत तडजोड करणं परवडणारे नाही. त्यामुळे प्रवाशांच्या विमानतळ प्रवेशाला विलंब होत आहे.
Tags :
Mumbai Airportमुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















