एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करा 'अन्यथा कुठल्याही नव्या प्रकल्पाला परवानगी देणार नाही'
मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण पूर्ण झाल्याशिवाय इतर कोणताही रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याी परवानगी देणार नाही. या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी राज्य सरकारला तंबी दिली आहे. गेली 11 वर्ष रखडलेल्या प्रकल्पाबद्दल हायकोर्टानं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या महामार्गावर दरवर्षी पडणा-या खड्ड्यांबाबत कायमचा तोडगा काढायला हवा. या समस्या थेट सर्वसामान्य माणसाशी जोडणा-या आहेत, त्यांचा गंभीर्यानं विचार करा. आणखीन किती वर्ष हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनून राहणार?, तिथं वाहतुक सुरूच ठेवून चौपदरीकरण आणि खड्डे बुजवण्याचं काम सुरू ठेवणं धोकादायक असल्याचं मतही यावेळी हायकोर्टानं व्यक्त केलं.
मुंबई
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीती
Gopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन
Dhangar Reservation Mantralaya Andolan :धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement