एक्स्प्लोर
Advertisement
Governor Bhagat Singh Koshyari Contoversy: भाजप वगळता सर्व पक्षांतून राज्यपालांवर हल्लाबोल
राजस्थानी आणि गुजराती मुंबईतून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य करणारे राज्यपाल टीकेचे धनी ठरताहेत.. भाजप वगळता सर्व पक्षांनी राज्यपालांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय..शिंदे गट केंद्राकडे तक्रार करणार आहेत तर सुप्रिया सुळे लोकसभेत मुद्दा उपस्थित करणार आहेत. दुसरीकडे राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी काँग्रेसनं केलीय. दुसरीकडे राज्यपालांनी नको तिथे नाक खुपसू नये अशा शब्दात मनसेंनी राज्यपालांवर आसूड ओढलाय.. त्यामुळं राज्यपाल आता माफी मागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई
Ramabai Nagar Redevelopment : मंत्रिमंडळाच्या बैठकीत रमाबाईनगर पुनर्विकासाचा निर्णय
Zishan Siddiqui : भारतनगर झोपडपट्टीच्या जागेवर SRF, बिल्डरांची दादागिरी - सिद्दीकी
Dharavi Mosque : धारावीतल्या मशिदीतल्या बेकायदा हॉलचे पाडकाम सुरू
Sanjay Raut Mumbai : शिंदे गटाने दसरा मेळावा सूरत किंवा गुवाहाटीला घ्यावा; संजय राऊतांचा हल्लाबोल
Bhandup : भांडूपमध्ये शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion