एक्स्प्लोर
MIDC पेक्षा रहिवासी भागच स्थलांतरित करा, प्रदूषणकारी कंपन्यांच्या उलट्या बोंबा
डोंबिवली एमआयडीसीतील २१ प्रदूषणकारी कंपन्यांना राज्य सरकारने क्लोजर नोटीस बजावली होती. यानंतर या निर्णयाविरोधात प्रदूषणकारी कंपन्यांनी उलट्या बोंबा मारत चक्क सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. कारखानदार आणि कंपन्यांची संघटना असलेल्या कामा संघटनेनं सरकारच्या निर्णयाला विरोध करत बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं आहे. कंपन्या बंद केल्यास कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त करत आम्हाला सुधारण्याची एक संधी देण्याची मागणी कारखानदारांनी केली आहे. तर दुसरीकडे कंपन्या स्थलांतरित करण्याऐवजी एमआयडीसीला लागून असलेला निवासी भागच स्थलांतरित करण्याच्या उलट्या बोंबा कारखानदारांनी मारल्या आहेत.
मुंबई
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















