एक्स्प्लोर
MIDC पेक्षा रहिवासी भागच स्थलांतरित करा, प्रदूषणकारी कंपन्यांच्या उलट्या बोंबा
डोंबिवली एमआयडीसीतील २१ प्रदूषणकारी कंपन्यांना राज्य सरकारने क्लोजर नोटीस बजावली होती. यानंतर या निर्णयाविरोधात प्रदूषणकारी कंपन्यांनी उलट्या बोंबा मारत चक्क सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. कारखानदार आणि कंपन्यांची संघटना असलेल्या कामा संघटनेनं सरकारच्या निर्णयाला विरोध करत बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं आहे. कंपन्या बंद केल्यास कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त करत आम्हाला सुधारण्याची एक संधी देण्याची मागणी कारखानदारांनी केली आहे. तर दुसरीकडे कंपन्या स्थलांतरित करण्याऐवजी एमआयडीसीला लागून असलेला निवासी भागच स्थलांतरित करण्याच्या उलट्या बोंबा कारखानदारांनी मारल्या आहेत.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















