एक्स्प्लोर
परभणीतील मुरुंबा गावात 900पेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू, प्रशासनाकडून गावात कोंबड्यांची विक्री बंद
परभणीच्या मुरुंबा गावात अचानक पणे 900 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडालीय.पशुसंवर्धन विभागाने गावात भेट देऊन मृत पक्षांचे नमुने पुण्याला पाठवले असुन याचा संसर्ग वाढु नये म्हणून मुरुंबा व आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात कुक्कुट विक्री वर प्रशासनाने बंदी घातली आहे. दरम्यान हा प्रकार बर्ड फ्लु ने मृत्यू झालाय की इतर आजाराने हे मात्र पाठवलेल्या मृत कोंबड्यांचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याने सध्या तरी घाबरून जाऊ नये असे आवाहनही प्रशासनानं केले आहे
राजकारण
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
आणखी पाहा



















