Yashwant Killedar : संपूर्ण बैठकीत युतीच्या विषयावर एक शब्दही काढला नाही, किल्लेदारांचा हल्लाबोल
Yashwant Killedar : संपूर्ण बैठकीत युतीच्या विषयावर एक शब्दही काढला नाही, किल्लेदारांचा हल्लाबोल
किल्लेदारची आज बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे, उपाध्यक्षांच्या केंद्रीय समितीची ही बैठक होती. काय नेमक तुम्ही सबमिट केलेला आहे? कुठले प्रश्न साधारण जाणवलेले आहेत? आज गटााध्यक्ष केंद्रीय समितीची बैठक होती. केंद्रीय समितीवर अनेक लोक काम करतायत. नानगावकर साहेब त्या टीमचे लीडर आहेत. आणि त्यांनी दोन गेल्या दोन महिन्यामध्ये प्रत्येक शाके प्रभागात जाऊन गटााध्यक्षांच्या ज्या काही भेटीगाटी केल्यात, इतर पदाधिकाऱ्यांबरोबर ज्या काही भेटीगेटी केलेत त्याच्यामधून. पहिली पासून हिंदी कंपल्सरी करण्याचा तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतः राजठाकर साहेबानी तेव्हाही पत्र दिलं होत आणि महाराष्ट्र सैनिकांनी तेव्हा आंदोलनाचा इशारा दिला होता तेव्हा दादा भुसेंनी तो निर्णय मागे घेण्याच घोषित केलं ह्याला आता दोन महिने झाले दोन महिने होऊन सुद्धा अजून त्याच्यावर अध्यादेश निघालेला नाही जो जीआर निघायला पाहिजे होता तो निघालेला नाहीये आणि तो जीआर जर नाही निघाला तर शाळेमध्ये त्याच नियोजन कसं होणार म्हणजे एका बाजूला तुम्ही निर्णय घेत पण जीआर काढत. त्याच्यावर अध्यादेश काढणं आणि तो प्रत्येक शाळेना पाठवणं कारण तुम्ही अगोदर शाळांना. एककडे ओरली सांगते की आम्ही निर्णय मागे घेतला आणि दुसरीकडे छुपा तुमचा अजेंडा तुम्ही राबवायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमचा हाणून पाडेल आणि त्यासाठी आम्ही हे बॅनर लावून करतो त्यांना मनसेचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती कळते मला त्याची कल्पना नाही आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या बैठकीमध्ये काही विचार आता ज्या काही बैठका चालू आहेत केंद्रीय समितीच्या ने आजच्या बैठकीत त्या विषयावर चकार शब्द काढलेला नाही. तुमच्या पदाधिकाऱ्यांकडून काही मन साहेबांजवड झाली अध्या नाही नाही आजच्या बैठकीत अस त्या विषयावर को साहेबांकडून किंवा आमच्याकडून कोणताही विषय झालेला नाही. अहवाल दिल्यानंतर अहवाल दिल्यानंतर प्लान हाच आहे की ह्या ज्या आमच्या नेमणुका आहेत त्या योग्य आहेत नाहीयत कारण निवडणुकीला सामोर जायचं असेल तर आपल्याला ही सगळी परिस्थिती जी आहे






















