एक्स्प्लोर
Vote Jihad : '...एका खानाला Mumbai वर लादायचंय', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप
मतदार याद्यांमधील (Voter List) घोळ आणि दुबार मतदारांवरून विरोधी पक्षांनी रान उठवले असताना, भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी 'वोट जिहाद'चा (Vote Jihad) मुद्दा उचलून धरला आहे. या वादात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनीही उडी घेतली आहे. 'वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद करून उद्धव ठाकरेंना एका खानाला मुंबईवरती लादायचंय,' असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांच्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी, मतदार यादीतील चुका मान्य करून शेलारांनी नकळतपणे देवेंद्र फडणवीसांना 'पप्पू' ठरवले आहे, असा खोचक टोला लगावला. तर, राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मंत्र्याने पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. दुसरीकडे, मुंबई महापालिका आम्हीच जिंकू आणि ठाकरेंना माझं अभिनंदन करावंच लागेल, असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र
Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार
Dharmendra Death News : धर्मेंद्र यांचं निधन,थोड्याच वेळात अंत्यसंस्कार : IANS वृत्त संस्था
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
कोल्हापूर
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























