एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : 'तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे', थेट इशारा
मुंबईत झालेल्या सत्याच्या मोर्चातून (Satyacha Morcha) शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रच्या नंतर महाराष्ट्रामधे सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिल्या प्रथम झाली असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हा मोर्चा विरोधी पक्षांचा नसून लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्या सर्व पक्षांची एकजूट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 'मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढे लक्षात ठेवा. तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे,' अशा शब्दात ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला. मतदार यादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र येत हा मोर्चा आयोजित केला होता.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















