एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : 'तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे', थेट इशारा
मुंबईत झालेल्या सत्याच्या मोर्चातून (Satyacha Morcha) शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रच्या नंतर महाराष्ट्रामधे सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिल्या प्रथम झाली असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हा मोर्चा विरोधी पक्षांचा नसून लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्या सर्व पक्षांची एकजूट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 'मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढे लक्षात ठेवा. तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे,' अशा शब्दात ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला. मतदार यादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र येत हा मोर्चा आयोजित केला होता.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























