एक्स्प्लोर
Advertisement
भंडाऱ्यातील खमारी बुजरुक गावात वीज पडून तिघांचा मृत्यू, दोघे जखमी, शेतात काम करत असताना दुर्घटना
भंडारा जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकरी शेतावर काम करताना दिसत आहेत, मात्र आज मोहाडी तालुक्यातील खमारी बुजरूक गावात मोठी दुर्घटना घडली असून विज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे, शेतावर काम करत असतांना वीजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने गावाशेजारी असेलल्या झोपडीत वादळी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी गेले असताना अचानक वीज झोपडीवर पडली आणि यात तिघांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र
Supriya Sule on Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा प्रतिटोला
Ramdas Kadam : आदित्य ठाकरे बेईमान, माझ्याकडून शिकला आणि मलाच बाजूला केलं
ABP Majha Headlines : 11 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Narhari Zirwal : आमचा समाज जगावा म्हणून आम्ही धरणे आंदोलन करणार - नरहरी झिरवाळ
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
अहमदनगर
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion