एक्स्प्लोर
Kolhapur Vidhva: विधवा प्रथा बंद करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव, हेरवाड... | Herwad | ABP Majha
स्त्रीचं लग्न झाल्यानंतर तीच्या नवऱ्याचं घरंच तिच्यासाठी सगळंकही असावं आणि सर्वस्व तीनं आपल्या पतीलाच समजावं हेच आपल्या समाजात अपेक्षित असतं. आणि महणूनच की काय पतीच्या निधनानंतर स्त्रीचं कुंकू पुसलं जातं, तिच्या हातातील बांगड्या फोडल्या जातात, मंगळसूत्र तोडलं जातं, जोडवी काढली जातात. ही प्रथा भारतीय समाजात अगदी हजारो वर्षांपासून चालत आलीए. पण याच प्रवाहाची जणू दिशाच बदलण्याचं धाडस महाराष्ट्रातल्या एका गावाने केलाय. ते गाव आहे कोल्हापूर. विधवा प्रथा बंद करण्याचा महत्वपूर्ण ठराव पारीत करणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं वहिलं गाव. गावाच्या याच कामगिरीबद्दल सांगणारा हा व्हिडीओ.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण





















