एक्स्प्लोर
Special Report | श्रेय घेण्यासाठी दिव्य़ांगांचं साहित्य वाटप केलं जात नाही का? | ABP Majha
दिव्य़ांग नागरिकांसाठी सरकारी पातळीवर विविध योजना राबवण्यात येतात..पण कोल्हापूर जिल्ह्यात मात्र याला हरताळ फासण्यात आलाय...
कोल्हापूर जिल्ह्यातल्या 15 हजार दिव्यांग नागरिकांना वाटप होणारे साहित्याचे वर्षभर पडून आहे... आणि त्याला कारण दिले जाते केंद्रीय मंत्र्यांना उदघाटनासाठी वेळ नाही...केवळ श्रेय घ्यायचे म्हणून दिव्यांग नागरिकांचे साहित्य वर्षभर वाटप न करणे हे दिव्यांगांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















