एक्स्प्लोर
Special Report | श्रेय घेण्यासाठी दिव्य़ांगांचं साहित्य वाटप केलं जात नाही का? | ABP Majha
दिव्य़ांग नागरिकांसाठी सरकारी पातळीवर विविध योजना राबवण्यात येतात..पण कोल्हापूर जिल्ह्यात मात्र याला हरताळ फासण्यात आलाय...
कोल्हापूर जिल्ह्यातल्या 15 हजार दिव्यांग नागरिकांना वाटप होणारे साहित्याचे वर्षभर पडून आहे... आणि त्याला कारण दिले जाते केंद्रीय मंत्र्यांना उदघाटनासाठी वेळ नाही...केवळ श्रेय घ्यायचे म्हणून दिव्यांग नागरिकांचे साहित्य वर्षभर वाटप न करणे हे दिव्यांगांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे
महाराष्ट्र
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
आणखी पाहा


















