एक्स्प्लोर
Satyajeet Tambe : स्पर्धा परीक्षांसाठी कठोर कायदा आणावा, सत्यजित तांबेंची मागणी
Satyajeet Tambe : स्पर्धा परीक्षांसाठी कठोर कायदा आणावा, सत्यजित तांबेंची मागणी
आज राज्यभरामध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला. निकाल लागल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली. एखाद्या परीक्षार्थी दुसऱ्या परीक्षेत नापास होतो. परंतु, तलाठी भरती परीक्षेत टॉपर होतो. तसेच काही परीक्षार्थीना 200 गुणाच्या परीक्षेत 214 गुण मिळाले आहेत. असे प्रकार घडताना आपण वारंवार पाहतोय. सरकारी नोकरीच्या भरतीच्या बाबतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान आणून परीक्षा घेतल्या जातात. मात्र, तरीही घोटाळे काही केल्या थांबेना. परीक्षांमध्ये पेपर फुटी, गुणांची अदलाबदल करणे, याबद्दल कठोर कायदा आणला पाहिजे.
Tags :
Satyajeet Tambeमहाराष्ट्र
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Gold Rate : सोनं आणि चांदिच्या दरात पुन्हा घसरण, पाहा कितीने दर घसरले?
Ashok Kharat News : कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भविष्य
महाराष्ट्र

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















