एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut Full Majha Vision 2024 : बाळासाहेब असते तर त्यांनी देशात मोदी विरोधात रान उठवलं असतं
मुंबई: ज्या पक्षाने मला सर्वकाही दिलं त्याच्यासाठी मी लढत राहणार. मी पलायन करणार नाही. पक्षासाठी मी लढायला आणि मरायला तयार आहे. आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो. आज माझा डावा हात काम करत नाही. पण या गोष्टीचे मी कधीही भांडवल केले नाही, असे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते मंगळवारी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यावर जोरदार टीका केली. भाजप म्हणते 2014नंतर भारत स्वतंत्र झाला. भाजपने शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 2019 मध्येच मुख्यमंत्री झाले असते. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रात खेळखंडोबा केला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion