एक्स्प्लोर
127th Constitution Amendmentबद्दल महाराष्ट्रातील भाजप खासदार का बोलले नाहीत?: Sanjay Raut यांचा सवाल
१२७ वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत काल मंजूर झाल्यानंतर आता त्यावरून राजकारण तापू लागलंय. या विधेयकाच्या चर्चेच्यावेळी भाजपच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ खासदारांनी का सहभाग घेतला नाही? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा दूर करण्याची मागणी भाजप खासदारांनी का केली नाही, असा सवालही राऊत यांनी केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी....
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















