एक्स्प्लोर
Sanjay Raut PC : केंद्राकडे पत्र पाठवलं, मग राज्यात तुम्ही कशाला आहात? - संजय राऊत
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र सरकारमधील (Maharashtra Government) कथित भ्रष्टाचारावरून जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी मंत्रिमंडळात फेरबदलाची मागणी केली आणि शेतकरी (Farmers) व मतदार यादीतील (Voter List) गोंधळाच्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. 'भ्रष्ट मंत्र्यांच्या मोठ्या प्रमाणात थैल्या Delhi ला पोचवल्या जातात', असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी Gujarat प्रमाणे महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची गरज व्यक्त केली. अर्ध्याहून अधिक मंत्री भ्रष्ट आणि कामचुकार असल्याचा दावाही त्यांनी केला. निवडणूक आयोगावर टीका करताना, मतदार याद्या सदोष असून त्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेणे ही लोकशाहीची थट्टा ठरेल, असे ते म्हणाले. तसेच, Gevrai मधील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्याने त्यांनी सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महाराष्ट्र
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























