एक्स्प्लोर
RSS Vision: 'भारतामध्ये गैर हिंदू नाहीत', Mohan Bhagwat यांचं Bengaluru तील वक्तव्य
RSS सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी बंगळुरू (Bengaluru) येथे बोलताना एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे, ज्यामुळे देशाच्या सांस्कृतिक ओळखीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 'भारतामध्ये कोणीही अ-हिंदू नाही, कारण सर्वजण एकाच पूर्वजांचे वंशज आहेत,' असे मोहन भागवत म्हणाले. त्यांच्या मते, भारतातील मुस्लिम (Muslims) आणि ख्रिश्चन (Christians) हे देखील त्याच पूर्वजांचे वंशज आहेत, पण त्यांना याचा विसर पाडला गेला आहे. जे भारतात राहतात, विविधतेचा आदर करतात आणि स्वीकारतात, ते सर्व हिंदू आहेत, कारण 'हिंदू' हा एक सर्वसमावेशक शब्द आहे, असे ते म्हणाले. सनातन धर्म (Sanatan Dharma) म्हणजेच हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) आहे आणि सनातन धर्माची प्रगती हीच भारताची प्रगती आहे, असा दावाही भागवत यांनी यावेळी केला. हे वक्तव्य त्यांनी 'संघाच्या 100 वर्षांची वाटचाल: नवी क्षितिजे' या विषयावरील व्याख्यानात केले.
महाराष्ट्र
Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
Supreme Court on Maharashtra Electon :आरक्षित जागांची संख्या 50%पेक्षा जास्त झाल्यास निवडणुकाच रोखू
Morning Prime Time News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 Nov : ABP Majha
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























