एक्स्प्लोर
Ratnagiri: कोकणकिनारे पुन्हा पर्यटकांनी गजबजले; पर्यटन व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर ABP Majha
लॉकडाऊनमुळे अनेक महिने राज्यातील पर्यटनस्थळं बंद होती. परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने देखील पर्यटन उद्योगाला दिलासा दिला आहे. याचा उत्तम नमुना म्हणजे कोकणात येणारे पर्यटक. पर्यटकांची पाऊलं पुन्हा कोकणाकडे वळू लागली आहेत आणि काही दिवसांपासून कोकणाचे समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत. त्यात आज पासून प्रार्थनास्थळं देखील सुरू करण्यात आली आहेत आणि हा निर्णय ही कोकणाच्या पर्यटन व्यवसायाला नक्कीच फायदेशीर ठारणार आहे.
महाराष्ट्र
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
आणखी पाहा




















