एक्स्प्लोर
Ratnagiri: कोकणकिनारे पुन्हा पर्यटकांनी गजबजले; पर्यटन व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर ABP Majha
लॉकडाऊनमुळे अनेक महिने राज्यातील पर्यटनस्थळं बंद होती. परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने देखील पर्यटन उद्योगाला दिलासा दिला आहे. याचा उत्तम नमुना म्हणजे कोकणात येणारे पर्यटक. पर्यटकांची पाऊलं पुन्हा कोकणाकडे वळू लागली आहेत आणि काही दिवसांपासून कोकणाचे समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत. त्यात आज पासून प्रार्थनास्थळं देखील सुरू करण्यात आली आहेत आणि हा निर्णय ही कोकणाच्या पर्यटन व्यवसायाला नक्कीच फायदेशीर ठारणार आहे.
महाराष्ट्र
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
आणखी पाहा


















