एक्स्प्लोर
Ratnagiri: कोकणकिनारे पुन्हा पर्यटकांनी गजबजले; पर्यटन व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर ABP Majha
लॉकडाऊनमुळे अनेक महिने राज्यातील पर्यटनस्थळं बंद होती. परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने देखील पर्यटन उद्योगाला दिलासा दिला आहे. याचा उत्तम नमुना म्हणजे कोकणात येणारे पर्यटक. पर्यटकांची पाऊलं पुन्हा कोकणाकडे वळू लागली आहेत आणि काही दिवसांपासून कोकणाचे समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत. त्यात आज पासून प्रार्थनास्थळं देखील सुरू करण्यात आली आहेत आणि हा निर्णय ही कोकणाच्या पर्यटन व्यवसायाला नक्कीच फायदेशीर ठारणार आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
आणखी पाहा


















