एक्स्प्लोर
Ratnagiri: कोकणकिनारे पुन्हा पर्यटकांनी गजबजले; पर्यटन व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर ABP Majha
लॉकडाऊनमुळे अनेक महिने राज्यातील पर्यटनस्थळं बंद होती. परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने देखील पर्यटन उद्योगाला दिलासा दिला आहे. याचा उत्तम नमुना म्हणजे कोकणात येणारे पर्यटक. पर्यटकांची पाऊलं पुन्हा कोकणाकडे वळू लागली आहेत आणि काही दिवसांपासून कोकणाचे समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत. त्यात आज पासून प्रार्थनास्थळं देखील सुरू करण्यात आली आहेत आणि हा निर्णय ही कोकणाच्या पर्यटन व्यवसायाला नक्कीच फायदेशीर ठारणार आहे.
महाराष्ट्र
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र



















