एक्स्प्लोर
Rain Fury: 'डोळ्यादेखत पीक गेलं', Bhandara मध्ये परतीच्या पावसाने भात शेतकरी हवालदिल
भंडारा (Bhandara) जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भात उत्पादक शेतकरी (Paddy Farmers) मोठ्या संकटात सापडले आहेत. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकं वाया गेली आहेत. 'कापणी केलेलं भाताचं पीक पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालंय,' अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापणी करून ठेवलेले भाताचे पीक (Paddy Crop) पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आधीच अतिवृष्टी आणि कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना या परतीच्या पावसाने आणखी हवालदिल केले आहे. जर पावसाचा जोर कायम राहिला तर उरले सुरले पीकही हातातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement




















