एक्स्प्लोर
#HomeMinister अनिल देशमुख यांना राजीनामा देण्याची गरज नाही, पक्षाकडून भूमिका स्पष्ट - नवाब मलिक
परमबीर सिंह दिल्लीत गेले आणि लेटरबॉम्बचं षडयंत्र रचलं गेलं, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. फेब्रुवारी महिन्यात गृहमंत्र्यांना भेटून तक्रार केल्याचा परमबीर सिंह यांचा दावाही मलिक यांनी फेटाळला. देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही हा पक्षाचा निर्णय आहे, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं. राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा कट रचला जातोय असा आरोपही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.
महाराष्ट्र
Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
Advertisement

शिवानी पांढरे
Opinion
















