एक्स्प्लोर
Satyacha Morcha : मतदात्यांच्या घोळाविरोधात सत्याचा मोर्चाला दुपारी 1 वाजता सुरवात होणार
महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारभाराविरोधात मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढला आहे. मनसे नेते अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar) यांनी निवडणूक आयोगाला ठाम इशारा देत म्हटले, 'हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय लालसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्यामुळे या मोर्चाला किंवा आम्ही मांडलेल्या कुठल्याही प्रश्नांना कृपया हलक्यात घेऊ नका'. मतदार याद्यांमध्ये (Voter Lists) मोठा गोंधळ असल्याचा आरोप करत, जोपर्यंत याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आयोगाचे अधिकारी प्रश्नांना उत्तरे देत नसल्याचा आणि गोंधळलेले असल्याचा दावाही अभ्यंकर यांनी केला. हा मोर्चा म्हणजे शेवट नसून सुरुवात आहे आणि गरज पडल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
Advertisement
Advertisement



















