एक्स्प्लोर
Advertisement
"2018 मध्ये राज्यांचे अधिकार काढले नसते तर मराठा आरक्षण टिकलंही असतं" : खासदार Supriya Sule Exclusive
2018 मध्ये राज्यांचे अधिकार काढून घेतले नसते तर मराठा आरक्षण कदाचित टिकलंही असतं, असं म्हणत एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना तांत्रिक गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या का, तेव्हाच ही दुरुस्ती का नाही केली? असा सवाल सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. लोकसभेतल्या चर्चेत नारायण राणे का नाही बोलले? भाजपची नियत साफ असती तर त्यांनी राणे यांना बोलू द्यायला पाहिजे होतं, राणे साहेब समितीचे अध्यक्ष होते सभागृहातल्या चर्चेची सुरुवातच त्यांनी करायला पाहिजे होती, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्र
Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?
Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Harshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी
Zero Hour Guest Center : आरक्षणाच्या मुद्द्यावर कायदा काय सांगतो ? Siddharth Shinde Exclusive
Zero Hour : हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी ते आरक्षणाबाबत पवारांचं वक्तव्य झीरो अवरमध्ये सविस्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion