एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'बंडखोरीवेळी दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो'; आमदार Balaji Kalyankar यांची कबुली
शिवसेनेतील बंडखोरीच्या काळात आपण दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद दिली, अशी कबुली आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली आहे. 'ज्यावेळी बंडखोरी केली तेव्हा दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो मात्र एकनाथ शिंदेंनी ताकद दिली', असे बालाजी कल्याणकर यांनी म्हटले आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी एक किस्सा सांगितला होता की, बंडखोरीच्या वेळी एक आमदार इतके तणावाखाली होते की ते हॉटेलच्या वरून उडी मारण्याच्या विचारात होते. कल्याणकर यांनी आता शिरसाट यांनी सांगितलेला किस्सा खरा असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे त्यावेळच्या राजकीय दबावाची आणि आमदारांच्या मनस्थितीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















