एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'बंडखोरीवेळी दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो'; आमदार Balaji Kalyankar यांची कबुली
शिवसेनेतील बंडखोरीच्या काळात आपण दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद दिली, अशी कबुली आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली आहे. 'ज्यावेळी बंडखोरी केली तेव्हा दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो मात्र एकनाथ शिंदेंनी ताकद दिली', असे बालाजी कल्याणकर यांनी म्हटले आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी एक किस्सा सांगितला होता की, बंडखोरीच्या वेळी एक आमदार इतके तणावाखाली होते की ते हॉटेलच्या वरून उडी मारण्याच्या विचारात होते. कल्याणकर यांनी आता शिरसाट यांनी सांगितलेला किस्सा खरा असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे त्यावेळच्या राजकीय दबावाची आणि आमदारांच्या मनस्थितीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















