एक्स्प्लोर
Marathwada Rain : मुख्यमंत्रीसाहेब हे वास्तव पाहाच! पिकांसह जमीन खरडून नेली, शेतकऱ्यांनी कसं सावरावं?
मुसळधार पावसानंतर शेतातील उभी पिके कशी उध्वस्त झाली की आम्ही तुम्हाला आतापर्यंत दाखवले पण मुसळधार पावसानंतर रौद्ररूप धारण केलेली वान नदी चक्क शेतामध्ये अवतरली आणि याच नदीच्या पाण्यात शेकडो एकर वरच्या जमिनी खरडून गेल्यात.. वाण नदीच्या पात्रातून एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.. अंबाजोगाईच्या डोंगरदऱ्यातून वाहून येणारे हे पाणी याच वान नदी द्वारे परळीच्या वान धरणाला जाऊन भेटते तीन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला आणि वान नदीने आपले रौद्ररूप दाखवले नदीच्या मूळ पात्रापासून अर्धा किलोमीटर पर्यंत नदी शेतात घुसली आणि उभ्या पिकातून ही नदी वाहू लागली.. अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा गावातील शेतकरी विनोद गुजर आपल्या शेतातील दगड बांधावर टाकतायेत.. याच जमिनीवर आठ एकर मध्ये सोयाबीन पेरले होते मात्र वाण नदी ने प्रवाह बदलला आणि पाणी थेट शेतात घुसले तीन दिवसा नंतर ही नदीचे पाणी शेतातून वाहत आहे विनोद गुजर एक एक दगड उचलून टाकल्याने पुन्हा ही शेत जमीन तयार होणार कशी असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर उभा टाकलाय..
महाराष्ट्र
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक

















