एक्स्प्लोर
Maharashtra Local Bodies Election : मनपा आणि झेडपी निवडणुका पावसाळ्यात की पावसाळ्यानंतर?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं मोकळा झाला. त्यामुळे रखडलेल्या निवडणुका आता कधी होणार याची उत्सुकता आहे. पूरस्थितीमुळे निवडणूक पावसाळ्यानंतरच घ्यावी अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलीय. तशी मागणी ते राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहेत. तर तातडीनं निवडणुका घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. त्यामुळे मनपा आणि झेडपी निवडणुका पावसाळ्यात की पावसाळ्यानंतर होणार याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्र
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
आणखी पाहा




















