एक्स्प्लोर
Farmer Protest:'जून २०२६ पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ',मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
नागपूरमधील शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाला असून शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. ‘तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेऊ’, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेत्यांना दिलं आहे. यानंतर, सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बैठक सुरू असतानाच सरकारने या समितीचा जीआर (GR) जारी केला. ही समिती सरकारला कर्जमाफीसाठी शिफारसी सुचवणार असून, येत्या सहा महिन्यांत समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Andheri CNG Crisis : मरोळमध्ये सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा
Ladki Bahin Yojana EKYC : लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ
Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
नाशिक
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















