एक्स्प्लोर
Maharashtra Corona : गरज पडत असेल तर निर्बंध वाढवावे लागतील :राजेश टोपे
एकीकडे राजधानी दिल्लीत निर्बंध वाढवण्यात आलेत आणि आता महाराष्ट्रातही निर्बंध लावण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तशी माहिती दिलीय. राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचं चित्र असल्यानं सरकारनं खबरदारी घ्यायला सुरुवात केलीय. निर्बंधांबाबत दोन दिवसांत बैठक घेतली जाईल अशी माहिती त्यांनी दिली..
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर





















