एक्स्प्लोर
Maharashtra Corona : गरज पडत असेल तर निर्बंध वाढवावे लागतील :राजेश टोपे
एकीकडे राजधानी दिल्लीत निर्बंध वाढवण्यात आलेत आणि आता महाराष्ट्रातही निर्बंध लावण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तशी माहिती दिलीय. राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचं चित्र असल्यानं सरकारनं खबरदारी घ्यायला सुरुवात केलीय. निर्बंधांबाबत दोन दिवसांत बैठक घेतली जाईल अशी माहिती त्यांनी दिली..
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















