एक्स्प्लोर
Maharashtra Cold Effect On Banana Crop: वाढत्या थंडीचा केळीच्या पिकाला फटका
राज्यात थंडीचा तडाखा वाढताना दिसतोय. काहीजण या गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसतायत. मात्र तिकडे बळीराजाला मात्र या थंडीचा चांगलाच फटका बसतोय. हिंगोलीतील कुरुंदा भागात वाढत्या थंडीचा केळीच्या बागांना जबरदस्त फटका बसलाय. थंडी वाढल्यामुळे फळांची वाढ होत नाही. त्यामुळे केळ्यांना बाजारात भाव कमी मिळतो. थंडीमुळे केळीच्या सालींना धक्का बसतो... आणि पिकावर परिणाम होतो.. यामुळे केळीच्या उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते अशी भीती व्यक्त होतेय.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















