एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता तासाला केवळ 400 भाविकांना दर्शन
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये आणि दख्खनचा राजा जोतिबा मंदिरामध्ये आजपासून तासाला केवळ चारशे भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाचे संकट वाढत असताना दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली आहे. ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणारे पास हे देखील तासाला केवळ 400 असणार आहेत. याआधी तासाला एक हजार भाविकांना अंबाबाई मंदिरामध्ये प्रवेश दिला जात होता. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना ओठी किंवा तेल घेऊन जाता येणार नाही. ही अंमलबजावणी आजपासूनच सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा





















