एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता तासाला केवळ 400 भाविकांना दर्शन
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये आणि दख्खनचा राजा जोतिबा मंदिरामध्ये आजपासून तासाला केवळ चारशे भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाचे संकट वाढत असताना दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली आहे. ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणारे पास हे देखील तासाला केवळ 400 असणार आहेत. याआधी तासाला एक हजार भाविकांना अंबाबाई मंदिरामध्ये प्रवेश दिला जात होता. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना ओठी किंवा तेल घेऊन जाता येणार नाही. ही अंमलबजावणी आजपासूनच सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
आणखी पाहा

















