एक्स्प्लोर
Jitendra Awhad : आधी उद्योग नेले, आता सरकारी कार्यालयं देखील नेतायत : आव्हाड
मुंबईतील वस्त्रोद्योेग आयुक्तालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. वस्त्रोद्योग विभागातील अवर सचिव जयश्री श्रीकुमार यांनी तसं पत्र वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांना लिहिलं आहे. विरोधकांनी मात्र या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. अन्य उद्योगांप्रमाणं आता वस्त्रोद्योग आयुक्तालयही मुंबईपासून हिरावून नेलं अशी भूमिका विरोेधकांनी घेतली आहे.
महाराष्ट्र
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
भारत
महाराष्ट्र


















