एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad च्या नारेगावमध्ये 'आभाळ फाटलं', दुकानं आणि घरांमध्ये पाणीच पाणी, नारेगावमध्ये पूर
अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या औरंगाबादेत दोन दिवसांच्या खंडानंतर पुन्हा मुसळधार पाऊस बरसला आहे. पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसला . औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव ,कन्नड ,वैजापूर, गंगापूरसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली. आधीच अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पुन्हा पाणी साचायला सुरुवात झालीय. सोयगावच्या बनोटी गावात नदीचे पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. अजूनही काळेकुट्ट ढग आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक
TOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akshy Shinde Funeral : स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा मृतदेह दफन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion