एक्स्प्लोर
Lockdown | मजुरांच्या स्थलांतरचा फटका, अतिरिक्त पैसे देऊनही मजूर मिळेना; गुऱ्हाळ व्यवसाय अडचणीत
हिंगोलीत सध्या गुराळ कारखान्यावर शेतातील उसापासून गूळ बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र सध्या मजुरांचे स्थलांतर वाढल्याने गुराळ व्यवसाय हा अडचणीत सापडला आहे. ज्या ठिकाणी 20 ते 25 कामगाराची गरज असते. त्याठिकाणी मात्र चार ते पाच मुजरा वरच काम भागविण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त पैसे देऊन सुद्धा मजूर मिळत नाहीयेत. त्यामुळे कामाचा भार हा शेतकऱ्यांवर येऊन पडला आहे.
महाराष्ट्र
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट





















