एक्स्प्लोर
Lockdown | मजुरांच्या स्थलांतरचा फटका, अतिरिक्त पैसे देऊनही मजूर मिळेना; गुऱ्हाळ व्यवसाय अडचणीत
हिंगोलीत सध्या गुराळ कारखान्यावर शेतातील उसापासून गूळ बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र सध्या मजुरांचे स्थलांतर वाढल्याने गुराळ व्यवसाय हा अडचणीत सापडला आहे. ज्या ठिकाणी 20 ते 25 कामगाराची गरज असते. त्याठिकाणी मात्र चार ते पाच मुजरा वरच काम भागविण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त पैसे देऊन सुद्धा मजूर मिळत नाहीयेत. त्यामुळे कामाचा भार हा शेतकऱ्यांवर येऊन पडला आहे.
महाराष्ट्र
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
आणखी पाहा



















