एक्स्प्लोर
Sambhajinagar Overflow : संभाजीनगरता पावासाचा कहर, शेतात पाणी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
जालना जिल्ह्यातील धानोरा येथील कोल्हापुरी बंधाऱ्यावरून पाणी वाहून शेतामध्ये शिरले आहे. या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे आणखी नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतीत पाणी साचल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट वाया जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
आणखी पाहा



















