एक्स्प्लोर
Sambhajinagar Overflow : संभाजीनगरता पावासाचा कहर, शेतात पाणी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
जालना जिल्ह्यातील धानोरा येथील कोल्हापुरी बंधाऱ्यावरून पाणी वाहून शेतामध्ये शिरले आहे. या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे आणखी नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतीत पाणी साचल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट वाया जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















