एक्स्प्लोर
Maharashtra Monsoon : अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त, सरकारकडून तातडीनं मदतीची अपेक्षा
हाताशी आलेली पिकं गेली. पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेली जनावरं गेली. शेतकऱ्यांनी अशी किती संकटं झेलायची? या संकटात आता आशेचा एकच किरण उरला आहे आणि तो म्हणजे या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणं. निसर्गाच्या लहरीपणामुळं राज्यभरातला शेतकरी मेटाकुटीला आलाय. मायबाप सरकारकडून त्याला आता तातडीनं मदतीची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शिक्षण
बातम्या
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















