एक्स्प्लोर
Maharashtra Monsoon : अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त, सरकारकडून तातडीनं मदतीची अपेक्षा
हाताशी आलेली पिकं गेली. पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेली जनावरं गेली. शेतकऱ्यांनी अशी किती संकटं झेलायची? या संकटात आता आशेचा एकच किरण उरला आहे आणि तो म्हणजे या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणं. निसर्गाच्या लहरीपणामुळं राज्यभरातला शेतकरी मेटाकुटीला आलाय. मायबाप सरकारकडून त्याला आता तातडीनं मदतीची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















