एक्स्प्लोर
Zero Hour : आगामी निवडणुका कोणत्या पद्धतीनं घेतल्या जाव्यात; जनतेचा कौल काय?
राज्यभरात ईव्हीएम (EVM) आणि मतपत्रिकांवरून (Ballot Paper) पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यपद्धतीवर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर आता सामान्य नागरिकही या चर्चेत सहभागी झाले आहेत. 'नाचता येईना, अंगण वाकडं. EVM चुकीचं असेल तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल इथेही ते चुकीचं होतं, असं म्हणण्याचं धाडस दाखवा', असा थेट सवाल करत सुभाष पाटणकर यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना आव्हान दिले आहे. तर दुसरीकडे, 'ईव्हीएममध्ये केलेलं मत कुठे जातं याबाबत मला शंका असेल तर मतदान का करावं?', असा प्रश्न विचारत शशांक महाडिक यांनी मतदानाच्या पारदर्शकतेवर चिंता व्यक्त केली आहे. मतपत्रिकेमुळे निवडणुका अधिक पारदर्शक होतील, असे काहींचे म्हणणे आहे, तर काही जणांनी मतपत्रिकेमुळे गैरप्रकार वाढतील, अशी भीती व्यक्त केली आहे. या सगळ्यात, आधी मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या, असाही एक मतप्रवाह समोर येत आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement



















