एक्स्प्लोर
Palghar : बंदरामुळे पालघरचा विकास, रोजगार निर्मिती होईल - देवेंद्र फडणवीस
Palghar : बंदरामुळे पालघरचा विकास, रोजगार निर्मिती होईल - देवेंद्र फडणवीस पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्रीय पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच महिन्यात त्याचं भूमीपूजन होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या बंदरामुळे पालघर जिल्ह्याचा विकास होईल, रोजगार निर्मिती होईल तसंच राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असं फडणवीस म्हणाले. पंतप्रधाम नरेंद्र मोदींच्या हस्ते या महिन्यात भूमीपूजन करुन बंदर उभारणीचं काम सुरु केलं जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
आणखी पाहा























